“
डोंगरावरचा बंगला सहलीसाठी निवडला.
सर्वांची जेवणे गप्पागोष्टी मजेत झाल्या
दिवे बंद केल्यावर एकदम अंधार झाला.
खिडक्या बंद करुनही घळीतलासूं सूं वारा
जोराने वाहत होता. वरील पत्रे वा-याने भयानक नृत्य करु लागले. सर्वजण घाबरले. सकाळ कधी होईल याची वाट पहात राहिले
सौ मनीषा आवेकर
”