दुष्कृत्य केल्याने
त्याची वाईट फळे भोगावी लागतात.
सौ. मनीषा
दुष्कृत्य केल्याने
त्याची वाईट फळे भोगावी लागतात.
सौ. मनीषा
कोणतेही कृत्य करताना
सदसदविवेक बुद्धी
जागृत असावी.
सौ. मनीषा
कोलाहल रोखल्यावरच जगात शांतता निर्माण होईल.
सौ. मनीषा
कोलाहल रोखल्यावरच जगात शांतता निर्माण होईल.
सौ. मनीषा
सगळीकडे कोलाहल माजल्यावर मनःशांती
कशी मिळणार?
सौ. मनीषा
सध्या सगळीकडे कोलाहल माजला आहे
सौ. मनीषा
बिछान्याजवळही पाँवरपाँईंट ही आजकाल गरज झाली आहे.
सौ. मनीषा
मोबाईल , लँपटाँपमुळे घरातील पाँवरपाँइंट वाढले आहेत.
सौ. मनीषा